ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका परिषदेत केला.
शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनाचा 138 कोटींचा निधी
देशभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनानं 138 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 963 वर्षांपूर्वीच्या या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नातील एक महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. अंबरनाथ शहरात 963 वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन … Read more
नवी मुंबई खाडीत फेमींगोचं आगमन
नवी मुंबईला फ्लेमिंगोचे शहर संबोधले जाते, शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत ज्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये परदेशी पाहुणे अर्थात रोहित पक्षांचे आगमन होते. लाखो किलोमिटरचा प्रवास करत लाखोंच्या संख्येने हे रोहित पक्षी एका विशिष्ट कालावधीसाठी नवी मुंबईत वास्तव्यास येतात, आताही ते आले आहेत.त्यांना पाहण्यासाठी मुंबई सह ठाणे रायगड परिसरातून अनेक पर्यटक गर्दी करत आहेत,त्यांची एक … Read more
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.
लोक सहभागातुन तालुकासरीय १३८ कुपोषीत बालकांच आरोग्य तपासणी शिबीर
लोक सहभागातुन तालुकासरीय १३८ कुपोषीत बालकांच आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आलं होत.
सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच अनोखे आंदोलन
सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय कार्यवाहीचा निषेध व्यक्त करत ,
नौपाडा भागात एका ईमारतीचा ढीगारा कोसळून दोन कामगारांचा दूदैवी मृत्यू
नौपाडा भागात एका ईमारतीचा ढीगारा कोसळून दोन कामगारांचा दूदैवी मृत्यू झाला. नौपाडा बी केबिन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. जेसीबी ने माती काढण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळून त्या खाली 3 कामगार अडकले. तात्काळ ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत … Read more
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या उपक्रमांच्या उद्घाटन
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून हे वर्ष घोषित करण्यात आले आहे. एक प्रकारे त्यातून आपल्याला आपल्या मूळ आहार पद्धतीकडे जाण्याचाच मार्ग खुला झाला आहे. तृणधान्यांचे योग्य प्रमाणात आहारात सेवन केल्यास त्यातून शरीराला उर्जा मिळेल. त्यामुळे संयम, सकारात्मकता आणि प्रसन्नता वाढेल, अशी मांडणी डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी तृणधान्याचे फायदे सांगताना केली. निमित्त होते ठाणे … Read more
जिंदाल कंपनी आग प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये १ जानेवारीला मोठ्या स्वरुपात आग लागली होती.
जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम
ठाण्यामध्ये आधिचं चार दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असताना काल रात्री जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले.