भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान – शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसला बाय बाय

भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान सुरू असून राहुल गांधींना बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Read more

सिंगल युज प्लास्टिक ची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे निर्देश

सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे बंदी असताना देखील सिंगल युज प्लास्टिकचे वाढता वापर ही चिंतेची बाब असून या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असे तातडीचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले आहेत.

Read more

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार – आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे.

Read more

पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन मतदार नोंदणी शिबीर

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत आणि सेवा निवृत्त जवान, अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याकरिता “माझी वर्दी, माझा मताधिकार” या अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ठाण्यातील सुंदर आणि स्वच्छ गृहसंकुलांच्या स्पर्धेत श्रवण एबी सोसायटीला प्रथम क्रमांक

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्या बेस्ट सोसायटी स्पर्धेमध्ये ठाण्यातील श्रवण एबी सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Read more

शहरामध्ये मरणानंतरचा प्रवास सुखद – सर्व प्रकारचे दहन विधी महापालिकेमार्फत मोफत

ठाणे शहरामध्ये इतर काही होवो न होवो पण मरणानंतरचा प्रवास हा सुखद झाला आहे. पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली आहे.

Read more

Categories TMC

विजय शिवतारे सारख्या नेत्यांना आवरावे अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो – राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा

शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्रांना दिला आहे.

Read more

पिसे येथील उदंचन केंद्र बंद पडल्यामुळेठाण्यातील काही भागात 50 टक्के पाणी कपात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होवून संपूर्ण उदंचन केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठयामध्ये 50 टक्के कपात लागू केली आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा … Read more

Categories TMC