जंगल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारतीय वन कायदा सुधारणा विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी या आदिवासी, कष्टकरी वन हक्क दावेदारांना उध्वस्त करणा-या आहेत असा आरोप करत जंगल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.

Read more

रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी

आज रमजान ईद. ४० दिवसांचे उपवास केल्यानंतर मुस्लिमांचा हा पवित्र सण येतो. चंद्रदर्शन काल झाल्यामुळं ईद आज साजरी होत आहे.

Read more

येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ठाण्यातील सर्व तलावांचं पुनरूज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश

तलावांचं शहर असलेल्या ठाणे शहराची ओळख समृध्द करण्यासाठी येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ठाण्यातील सर्व तलावांचं पुनरूज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

निविदा प्रक्रिया सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा

डासांपासून पसरणा-या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी डास-अळीनाशक औषध फवारणी करण्यासाठी देण्यात येणारा ठेका गेल्या ९ महिन्यापासून निविदा प्रक्रियेत अडकला आहे.

Read more

धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रति महिना तीन हजार रूपये देण्याचा महापालिकेचा निर्णय

धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसलेल्या पण ऐन पावसाळ्यात एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळल्यास अशा इमारतींमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रति महिना तीन हजार रूपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे – उदय निरगुडकर

शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथसंग्रहालय आणि व्यास क्रिएशन्सनी केलं आहे. जेव्हा मन निराश होते, दुर्धर प्रसंग ओढवतात तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तकं आधार देतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे असे विचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.

Read more

खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामं युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा वेग वाढवतानाच केंद्रीय खाडी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत प्रलंबित केलेली कामं वगळून उर्वरित सर्व कामं युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

स्वच्छता दर्पणमध्ये ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक

स्वच्छता दर्पण कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक मिळाला असून देशात ठाणे जिल्ह्याला १२५वा क्रमांक मिळाला आहे.

Read more