मुंब्रा डोंगरावरील अनधिक्रृत दर्ग्यांवर कारवाई न झाल्यास हनुमान मंदिरं उभारण्याचा मनसेचा ईशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झाली आहे

Read more

म न से च्या वाटेला गेल्यानचं मुख्यमंत्री पद गेल्याचा राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला

हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षांच्या कृतीत हिेदूत्व दिसत नाही. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं अनेक आंदोलनं केली.

Read more

ठाण्यातील कन्या शाळेचा वीज पुरवठा कापण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

ठाण्यातील कन्या शाळेचा वीज पुरवठा कापण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी आज आंदोलन केलं.

Read more

हे शहर महापालिका नाही तर बांधकाम व्यवसाय चालवत असल्याचा राज ठाकरेंचा आरोप

ज्या सुविधा महापालिकेने देणे आवश्यक आहे अशा सुविधा विकासक देतात आणि पैसे कमवतात त्यामुळे हे शहर महापालिका नाही तर बांधकाम व्यवसायिक चालवतात असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी केला.

Read more

कळवा पूल दिवाळीपूर्वी सुरू करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

कळवा पूलाचं काम पूर्ण होऊनही कळवा पूल वाहतुकीसाठी का खुला होत नाही याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली.

Read more

विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेची ‘स्पेन’ वारी

दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाखमोलाच्या दहीहंडीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मनसेकडुन मोफत बस

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

Read more

ठाणे महापालिकनेही गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवण्याची अविनाश जाधव यांची मागणी

विरार महापालिकेने गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली सिग्नल शाळेला भेट

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी काल सिग्नल शाळेला भेट दिली.

Read more

मुख्यमंत्रीच काय ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम – अविनाश जाधव यांचा खड्डे कोंडीवर संताप

गेले तीन दिवस ठाण्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच काय ठाण्याला पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील.असा उद्वीग्न संताप मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Read more