जागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगांच्या संघाला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
BJP
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय होणार
कल्याण ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय मंजूर करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मकता दाखवली आहे अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
कोकणातील बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ
राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रूग्णांना सेवा देणा-या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे.
आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या कामात अनागोंदी झाल्याचा निलेश कोळी यांचा आरोप
आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या कामात अनागोंदी झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निलेश कोळी यांनी केला आहे.
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना,घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे – आमदार निरंजन डावखरे
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.
आमदार संजय केळकर यांच्या कडुन मावळी मंडळ शाळेला आमदार निधीतून तातडीन ३५ संगणक
चरई परिसरातील मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला अचानक लागलेल्या आगीत शाळेतील संगणक जाळून खाक झाले.
चार खासदारांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार
ठाणे – पालघर जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना – भाजप महायुतीवर मोठा विश्वास दाखविल्याने आपले चार खासदार निवडून आले आहेत.
भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्यामुळे ठाण्यात जल्लोष साजरा
लोकसभेची मतमोजणी सुरू असून या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्यामुळे ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.
ठाण्यातील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी – जितेंद्र आव्हाड
ठाण्यातील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
आमदार संजय केळकर यांच्यामुळे १६० कुटुंबांना कायमस्वरूपी हक्काची घरं
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नानं अखेर १६० कुटुंबांना हक्काची घरं मिळाली आहेत.