ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाअंतर्गत काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते.
savarkar
ठाण्यात 5 जानेवारीला होणार सावरकरांच्या विचारांचा जागर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा जागर ‘जयोस्तुते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी.
आताही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर म्हणण्याचं शरद पोंक्षेचं आवाहन
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे अशा पदव्या सरकारनं नव्हे तर जनतेनं दिल्या होत्या. आताही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर असंच म्हणायचं असं आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी काल केलं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली
देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण
ठाणे महापालिकेच्या वतीने ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणा-या गडकरी रंगायतनच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
गडकरी रंगायतनच्या आवारात उभारलं जातंय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रशिल्प
ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीस्तंभ उभारला जात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३६वी जयंती लंडनमध्ये साजरी होणार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३६वी जयंती लंडनमध्ये साजरी होणार आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून सावरकरांना अनोखी श्रध्दांजली
नुसत्या तत्वज्ञानाची अंगाई गीतं गाऊन त्यांचे मित्रत्व कालत्रयी साधणार नाही. जशास तसे याच राजनितीने परकीयांशी आपण वागू तरच टिकू आणि जिंकू असे विचार ७० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केले होते.