ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात पारसिक नगर परिसरासाठी निर्देशित केलेले राखीव भूखंडांवर नागरी सोयीसुविधा निर्माण करुन ते नागरिकांसाठी खुले करावेत अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.
Jitendra Awhad
सरकार हे विवाह नोंदणी कार्यालय झाल्याची जितेंद्र आव्हाडांची टीका
सध्याचे सरकार हे विवाह नोंदणी कार्यालय झालं असून वर्ण, वर्ग, व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत आहे अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर
विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
अवघ्या ७२ तासात जितेंद्र आव्हाडांविरोधात २ गुन्हे दाखल झाल्याने लोकशाहीची हत्या आपण सहन करू शकत नाही म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राजीनाम्याचा इशारा
अवघ्या ७२ तासात जितेंद्र आव्हाडांविरोधात २ गुन्हे दाखल झाल्याने लोकशाहीची हत्या आपण सहन करू शकत नाही म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन हात नाका येथे लावलेला फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन हात नाका येथे लावलेला फलक सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर
हर हर महादेव प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल प्रकरणी अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तकनगर पोलीसांनी अटक केली.
हर हर महादेव चित्रपटाचा खेळ रोखण्यावरून विवियाना मॉलमध्ये राडा – आव्हाडांसह १०० जणांविरोधात गुन्हा दाखल
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरू असलेल्या हर हर महादेव या मराठी चित्रपटाचा काल रात्रीचा शो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला.
कळवा पूल आणि भारत गियर पूलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करून तो लोकांच्यासाठी सुरू करण्याची आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी
कळवा पूल आणि भारत गियर पूलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करून तो लोकांच्यासाठी सुरू करावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
कळवा पूल दिवाळीपूर्वी सुरू करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी
कळवा पूलाचं काम पूर्ण होऊनही कळवा पूल वाहतुकीसाठी का खुला होत नाही याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली.