आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन हात नाका येथे लावलेला फलक सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या फलकावर इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही असं म्हटलं आहे. कायद्याची शिक्षा द्या अथवा प्राण गेला तरी बेहत्तर असं त्यांनी म्हटलं असून सध्या हा फलक लक्षवेधक ठरला आहे.