सी के नायडू चषक क्रिकेट सामना दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात येत्या रविवारी होत असून मुंबई विरूध्द बंगाल या सामन्याचं उद्घाटन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
महिना: एफ वाय
दिव्यातील फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
ठाण्यातील अनधिकृत बांधकाम, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई केल्यानंतर आता दिव्यातील फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे.
ठाण्यात उद्यापासून आगरी महोत्सवाचं आयोजन
आगरी विकास सामाजिक संस्थेतर्फे वाघबीळ येथे उद्यापासून ८ जानेवारीपर्यंत आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्याच्या चित्ररथास प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं
राज्याच्या चित्ररथास प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जोरदार निदर्शनं
अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली.
मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला वन परिक्षेत्र ठाण्याच्या पथकानं अटक केली आहे.
ठाण्याच्या विविध चौक-नाक्यांवर सध्या ट्रॅफीक वडापावची चर्चा
ठाण्यातील विविध उड्डाणपूल, नाके, चौक अशा ठिकाणी सध्या ट्रॅफीक वडापाव हा चर्चेचा विषय ठरला आहे.
रेतीबंदर चौपाटी प्रकल्पातील बाधितांचं लवकरच पुनर्वसन करण्याचं महापौरांचं आश्वासन
पारसिक रेतीबंदर येथील चौपाटी सुशोभिकरणाअंतर्गत बाधितांचं पुनर्वसन लवकर करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं आहे.
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
दैनिक जनादेशचा १६वा वर्धापन दिन संपन्न
भारत आता वेगळ्या कगारवर उभा आहे. देशात हिटलरच्या पुढचा कार्यक्रम शिजत आहे अशी भीती जनादेश गौरवसंध्या या कार्यक्रमात आतला आवाज या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.