कळवा-मुंब्रा मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल सर्वसाधारण सभेत सादर न केल्यास सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचा आमदार जितेंद्र आव्हांडाचा इशारा

कळवा-मुंब्रा मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल येत्या सर्वसाधारण सभेत सादर न केल्यास सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हांडानी दिला आहे.

Read more

जितेंद्र आव्हाड यांनी केली कळवा रेल्वे स्थानकाची पाहणी

कळवा रेल्वे स्थानकात कारशेडमधून येणा-या लोकल करता होम प्लॅटफॉर्म उभारावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अमोल कदम यांनी रेल्वे बोर्डाकडे केली असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही कळवा रेल्वे स्थानकाची त्यासाठी पाहणी केली.

Read more

गावठाणच्या सीमांकनाशिवाय क्लस्टर नाही – राष्ट्रवादीची भूमिका

सीमांकन निश्चित केल्याशिवाय क्लस्टर येऊच शकत नाही ही राष्ट्रवादीची भूमिका असून आम्ही सीमांकन झाल्याशिवाय क्लस्टर होऊ देणार नाही. पण शिवसेना सत्ताधारी असून त्यांनी ही भूमिका नाकारली तर घात होऊ शकतो म्हणून आगरी-कोळी नेत्यांनी शिवसेनेवर दबाव आणावा आम्ही तुम्ही बोलवाल तेव्हा उपस्थित राहू आणि तुमचं नेतृत्व स्वीकारू, लढ्यात सहभागी होऊ असं आश्वासन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

Read more

निविदा निघाली नसतानाही कोणत्या आधारावर कल्याण मेट्रोचं भूमीपूजन – आमदार जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या कल्याण मेट्रोचं भूमीपूजन होत असून या प्रकल्पासाठी अद्याप निविदाही निघाली नसताना पंतप्रधान कोणत्या आधारावर हे भूमीपूजन करत आहेत असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकल्प फायद्यापेक्षा नुकसानीचाच असल्याची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी हा आरोप केला.

Read more

पारसिक डोंगरावरील कातळावर लेझरच्या सहाय्यानं आकर्षक रोषणाई

पारसिक चौपाटीला लागून असलेल्या विस्तीर्ण आणि नयन मनोहर अशा पारसिकच्या डोंगराचं रूप आकर्षक विद्युत रोषणाईनं मोहरणार आहे.

Read more

कळवा, मुंब्रा, दिव्यातील वीज खाजगीकरणास आमदार जितेंद्र आव्हाडांचा विरोध

कळवा, मुंब्रा, दिवा आणि आजूबाजूच्या परिसरातील वीजेच्या खाजगीकरणाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला असून कळवा, मुंब्रा, दिवा पंचक्रोशीमध्ये खाजगी वीज कंपन्यांना पाऊलही ठेवू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read more

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट होणार

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली असून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्ट्यांची आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच या ठिकाणी मुलभूत कामं करण्याचे आदेश दिले. या परिसरात स्मशानभूमीचा गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्नही … Read more

नवीन ठाणे वसवण्याला राष्ट्रवादीचा विरोध

नवीन ठाणे वसवण्याचा प्रस्ताव फक्त बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी असून राष्ट्रवादी काँग्रेसनं याला विरोध दर्शवला आहे.

Read more

पालिका आयुक्तांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचं दिसत आहे.

Read more

ठाणे शहराच्या धरणासाठी ठाणेकरांनी एक होण्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

ठाणे शहराला पाणी देण्यासाठी धरणाची आवश्यकता असून त्यासाठी तहानलेल्या ठाणेकरांनी एक व्हा, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Read more