आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्यनगर येथील महिला बचत गटाचे लोकार्पण करण्यात आले.
सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे निधन
सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे नुकतेच निधन झाले.
ठाणे शहराला हिरवंगार करणार ‘मियावाकी जंगल’
ठाणे शहरातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन राखण्यासाठी कमी जागेत जास्त वनस्पतीची लागवड करता येणारे ठाण्यातील पहिले मियावाकी जंगल शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात येणार आहे.
आयुर्वेद रथयात्रेचे ठाण्यात १३ डिसेंबर रोजी आगमन – ठाण्यात २० विविध ठिकाणी विनामूल्य आरोग्य चाचणी आणि उपचार शिबीर
पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना जोशी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात `आयुर्वेद रथयात्रा’ काढण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने लाखो आंबेडकरी अनुयायींना भोजनाची व्यवस्था
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातुन आलेल्या अनुयायींची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
ठाण्यामध्ये गोळीबाराचं सत्र सुरू असून कशेळी येथे झालेल्या गोळीबारात गणेश कोकाटेचा मृत्यू
ठाण्यामध्ये गोळीबाराचं सत्र सुरू असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गणेश कोकाटेवर कशेळी येथे झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे.
येऊर वनक्षेत्रातील मादी बिबट्याच्या मृत्यमागे काहीही संशयास्पद नाही
पाचपाखाडी राखीव वन सर्व्हे क्रमांक- 521, वनखंड क्रमांक- 1144 येथे मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीच्या मृत्यूनंतर केलेल्या शवविच्छेदनात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याची माहिती येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक (उत्तर) उदय ढगे यांनी कळविली आहे.
कळवा दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा
जान्हवी काटेचा फलंदाजीचा झंझावात
फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी आणि नंतर तेवढीच धुवांधार फलंदाजी करत जान्हवी काटेने विजय क्रिकेट क्लबला एकहाती विजयासह अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबला २० षटकात ९६ धावांत रोखल्यावर ११.३ षटकात ३ बाद ९७ धावा करत विजय क्रिकेट क्लबने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये राज्यस्तरावर ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड
राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये ठाणे जिल्ह्यानं सर्वोत्तम कामगिरी केली असून निवड झालेल्या ३० प्रकल्पांमध्ये ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड झाली आहे.