मुलांची वाद झाला तरी चालेल पण संवाद पाहिजे – मेघना मेहंदळे

मुलांना मोकळे सोडा. मुलांशी वाद झाला तरी चालेल, पण संवाद पाहिजे! मुलांवर शिस्तीचा ताण नको, पालक हा मुलांचा दोस्त पाहिजे. पालकांनी आपल्या आकांक्षा त्यांच्यावर लादू नये, असे प्रांजळ मत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका मेघना मेहेंदळे यांनी व्यक्त केले. प्रा. मेहेंदळे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात त्या बोलत होत्या. ञानसाधना … Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात भारताचा ७७वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात भारताचा ७७वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

ठाण्यातील विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल – डॉक्टर अनिल काकोडकर

क्रमिक अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल आणि सुलभपणे विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी कुतुहल निर्माण होईल. अधिक संख्येने विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतील. तसे विज्ञान केंद्र ठाण्यातही उभे राहणार असून त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मराठी विज्ञान परिषदेलाही महापालिकेने त्या प्रकल्पात सहभागी करून घेतले आहे. हे विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना … Read more

विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही – प्राचार्य सुचित्रा नाईक

विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशी ग्वाही प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी दिली.

Read more

शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Read more

क्लासेसकडून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक

नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उडणारी झुंबड पाहून अनेक क्लासेस अशा पालकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी पालक वर्गाची धावपळ सुरू होते याचाच फायदा क्लासेस वाले घेत असल्याचे दिसत आहे.

Read more

अतिवृष्टीचा इशारा पहता जिल्ह्यात शुक्रवारी ही सर्व शाळांना सुट्टी

हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे हा अतिवृष्टीचा इशारा पाहता जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी आजच्या प्रमाणेच उद्या म्हणजे शुक्रवारी ही सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे जिल्ह्यातील नर्सरी पासून बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

महापालिका क्षेत्रातील नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे महापालिकेनेही नर्सरी पासून बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे जिल्ह्यामध्ये गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिलेल्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी नर्सरी पासून ते बारावी पर्यंतच्या सर्व … Read more

जिल्ह्यातील सर्व म्हणजे बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर

जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क राहून मदत व बचाव कार्य करत आहे. आजही दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या स्थितीचा जिल्हाधिकारी शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घेतला व जिल्ह्यातील महसूल, जिल्हापरिषद व आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्या, दि. 20 जुलै रोजी ठाणे … Read more

ठाण्यातील एपी शहा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केले मुकबधीरांची भाषा बोलणारे हात मोजे

ठाण्याच्या ए. पी. शाह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूकबधिरांची भाषा बोलणारे हातमोजे विकसित केले आहेत. ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी साईनटोन नावाचे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यातून आपल्या मोबाईल फोनवर आवाज ऐकायला येतो तसेच मेसेज देखील प्राप्त होतो असे हातमोजे तयार केले आहेत. यातून सर्वसामान्य माणसांना मूकबधिर लोकांशी संवाद साधने सोपे जाणार आहे, असे या … Read more