विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात भारताचा ७७वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुलांची वाद झाला तरी चालेल पण संवाद पाहिजे – मेघना मेहंदळे
मुलांना मोकळे सोडा. मुलांशी वाद झाला तरी चालेल, पण संवाद पाहिजे! मुलांवर शिस्तीचा ताण नको, पालक हा मुलांचा दोस्त पाहिजे. पालकांनी आपल्या आकांक्षा त्यांच्यावर लादू नये, असे प्रांजळ मत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका मेघना मेहेंदळे यांनी व्यक्त केले. प्रा. मेहेंदळे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात त्या बोलत होत्या. ञानसाधना … Read more