ठाणे परिवहन सेवेनं सन २०२१-२२ साठी ४५८ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे.
Tmt
ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ते कल्याण नाका या मार्गावर बससेवा सुरु
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ( गोल्डन डाईज जंक्शन ) ते कल्याण नाका या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन समितीचे सभापती विलास विनायक जोशी यांच्या सूचनेनुसार बससेवा सुरु करण्यात आली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना लढयात शहीद होणाऱ्या टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे भविष्य सुकर करा – टीएमटी एम्प्लॉईज युनियनची मागणी
कोरोना लढयात शहीद होणाऱ्या टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे भविष्य सुकर करा अशी मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने केली आहे.
परिवहनच्या बसेस अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित काळात चालवल्या जाणार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस आजपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिवहन सेवेच्या कार्यशाळेतून मार्गस्थ होणा-या बसेसचं निर्जंतुकीकरण
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिवहन सेवेच्या कार्यशाळेतून मार्गस्थ होणा-या बसेस निर्जंतुकीकरण करूनच बाहेर काढल्या जात आहेत.
परिवहन समिती सदस्यत्वाचा तिढा सुटला – १२ सदस्यांची बिनविरोध निवड
ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य म्हणून १२ जणांची बिनविरोध निवड झाली आहे.
परिवहन समिती सदस्याची नियमांनुसार निवड करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी
परिवहन समिती सदस्य म्हणून नियमानुसार सदस्यांची निवड करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.
ठाणे परिवहन समितीच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र
ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यत्वाच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.
तिकिट दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर
ठाणे परिवहन सेवेनं प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देताना कोणतीही दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे.
ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगार झाले नोकरीत कायम
ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगारांना नोकरीमध्ये कायम करण्यात आल्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.