कोणताही आपत्तीत मदत कार्यासाठी तात्काळ सज्ज राहावं – शंभूराज देसाई

जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. जनतेला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. पालकमंत्री श्री. देसाई हे सातत्याने जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून … Read more

अतिवृष्टीचा इशारा पहता जिल्ह्यात शुक्रवारी ही सर्व शाळांना सुट्टी

हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे हा अतिवृष्टीचा इशारा पाहता जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी आजच्या प्रमाणेच उद्या म्हणजे शुक्रवारी ही सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे जिल्ह्यातील नर्सरी पासून बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

मुख्यमंत्र्यांच्या अहवानाला प्रतिसाद देत इर्शाळगडाकडे मदतीचा ओघ

इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरीकांसाठी घटना स्थळावर तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने उपलब्धता केली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योग व संस्थापुढे आल्या आहेत. जिल्हा … Read more

जिल्ह्याला पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास अतिवृष्टीचा (रेड अर्लट) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तासातही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व निवासी … Read more

जिल्ह्यातील सर्व म्हणजे बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर

जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क राहून मदत व बचाव कार्य करत आहे. आजही दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या स्थितीचा जिल्हाधिकारी शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घेतला व जिल्ह्यातील महसूल, जिल्हापरिषद व आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्या, दि. 20 जुलै रोजी ठाणे … Read more

मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन करणार मतदार यादीची पडताळणी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण, दोषविरहित आणि अचूक असावी, यासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Read more

छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

निवडणूक आयोगाव्दारे १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

Read more

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला २८७ कोटींची भरीव वाढ

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यास भरघोस निधी देण्यात आला आहे. 2022-23 या वर्षात जिल्ह्याला 618 कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. हा संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे. 2023-24 या वर्षीच्या 750 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून हा निधी आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2023-24 या वर्षासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यास भरीव निधी दिला असून जिल्ह्यासाठी 287 कोटींची वाढ शासनस्तरावर झाली आहे.

Read more

तहसीलदार कार्यालयातून बंद झालेले दाखले देणे तात्काळ सुरू करण्याची मागणी

तहसीलदार कार्यालयातून बंद झालेले दाखले देणे तात्काळ सुरू करावेत या मागणीचे निवेदन युवा आणि युवती सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Read more

पावसाळ्यात रस्त्यांवरील खाद्यपदार्थ सुरक्षित राहण्यासाठी क्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम राबवण्याचे अप्पर जिल्हाधिका-यांचे निर्देश

पावसाळ्यात खाद्य पदार्थ सुरक्षित रहावे यासाठी दक्षता घ्यावी. यासाठी क्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम सर्व महापालिका क्षेत्रात राबविण्यात यावा. गाड्यांवरील खाद्यपदार्थ स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जनजागृती करावी असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिले.

Read more