पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या कल्याण मेट्रोचं भूमीपूजन होत असून या प्रकल्पासाठी अद्याप निविदाही निघाली नसताना पंतप्रधान कोणत्या आधारावर हे भूमीपूजन करत आहेत असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकल्प फायद्यापेक्षा नुकसानीचाच असल्याची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी हा आरोप केला.
metro
शेतक-यांना विश्वासात घेऊनच मेट्रोच्या कास्टींग यार्डास सुरूवात करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी
शेतक-यांना विश्वासात घेऊनच मेट्रोच्या कास्टींग यार्डास सुरूवात करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
मेट्रोच्या कास्टींग यार्डसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा किंवा शेतजमिनीचं भाडं सुरू करावं – शेतक-यांची मागणी
मेट्रोच्या कास्टींग यार्डसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा किंवा शेतजमिनीचं भाडं सुरू करावं अशी मागणी वाघबीळ येथील शेतक-यांनी केली आहे.