घोडबंदर पट्ट्यातील भूमिपुत्र शेतकर्‍यांवर माखेजा ट्रस्टकडून प्रचंड दहशत आणि दादागिरीच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

घोडबंदर पट्ट्यात सुमारे ७० वर्षांपासून वडिलोपार्जित शेती करणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांना जमिनीपासून बेदखल करण्याचा दंडेल प्रयत्न माखेजा ट्रस्टने सुरु केला आहे.

Read more

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही – मुख्यमंत्री

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज

शिवसेना आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज झाले आहेत. याला कारण ठरलं आहे ठाण्यातील विविध योजना आणि उत्तरभारतीयांच्या छठ पूजेसाठी तयार केले जात असलेले तीन घाट.

Read more