घोडबंदर पट्ट्यात सुमारे ७० वर्षांपासून वडिलोपार्जित शेती करणार्या स्थानिक शेतकर्यांना जमिनीपासून बेदखल करण्याचा दंडेल प्रयत्न माखेजा ट्रस्टने सुरु केला आहे.
bhumiputra
विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही – मुख्यमंत्री
विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज
शिवसेना आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज झाले आहेत. याला कारण ठरलं आहे ठाण्यातील विविध योजना आणि उत्तरभारतीयांच्या छठ पूजेसाठी तयार केले जात असलेले तीन घाट.