राज्यातील अनेक महापालिकांमध्ये कचरा उचलण्याचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार बदलला की, कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जातो. त्यांना रोजगार सुरक्षितता आणि किमान वेतन दिले जावे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.
दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी निवेदन
गेल्या सात महिन्यापासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली दीघा गाव आणि ऐरोली रेल्वे स्थानकात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना फेरीवल्यावर करवाईचे आदेश
रात्रीच्या वेळी प्रवाशांची घरी जाण्याची घाई, स्टेशन मधून ते बाहेर पडत नाही तोच फेरीवाल्यांनी परिसराला घातलेला गराडा असे चित्र डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर दिसून येते.
कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा
दिवाळीनंतर ग्रामीण भागात पार पडणाऱ्या तुळशी विवाहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा पार पडला.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाची आखणी केली आहे.
कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक
कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीअसून तिघांचा शोध सुरू आहे.
राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल
राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले.
एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करुन पळणा-या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करुन पळणा-या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत.
दिघा गाव रेल्वे स्थानक ही विलंब न लावता तत्काळ सुरु करा – सह्यांची मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद
गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडवून ठेवलेले आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे राज्यमंत्री व अखेर
माजी कुलगूरू अशोक प्रधान यांना माराहाण प्रकरणात पोलिस आयुक्तांना निलंबित करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु अशोक प्रधान यांना मारहाण प्रकरणी पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्यामुळेच, या घटनेची सर्वस्वी जबादारी ही, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची असल्याने, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे.