ठाणे शहरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे.
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागांन पुढील तीन ते चार तास सावधगिरीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने ठाणे मुंबई आणि रायटर पालघर या जिल्ह्यांसाठी हा इशारा दिला आहे सव्वा पांच वाजता हा इशारा देण्यात आला असून आणि मुंबई रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या काही भागात 40 ते 45 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे