सध्याच्या तीव्र उष्म्याच्या काळात काळजी घेण्याचं महापालिकेचं आवाहन

ठाणे शहरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे.

Read more

उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Read more

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा हवामान तज्ञांचा अंदाज

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Read more