ठाणे शहराचा पाणीपुरवठा आज सकाळी सहा वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 12 वाजेपर्यंत असा 30 तास बंद राहणार आहे.
water shortage
जिल्ह्यातील दोन धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा झाला कमी
जिल्ह्यातील २ धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या बारवी आणि आंध्र धरणातून जवळपास महिनाभर मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उपसलं गेल्याचा निष्कर्ष पाटबंधारे विभागानं काढला आहे.
ठाण्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात
ठाणेकरांना आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे शहराला पुढील एक ते दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार
ठाणे शहराला पुढील एक ते दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.