भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात ठाणे गतीमान करण्याचा संकल्प मांडला आहे.
BJP
पीएमसी बँकेच्या संतप्त खातेदारांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं
पंजाब महाराष्ट्र बँकेच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील सभेत निदर्शनं केली.
विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा टोला
या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची चुरस राहिलेली नसून विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील सभा ठरली गैरसोयीची
भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची होणारी सभा ही ठाणेकरांच्या दृष्टीनं गैरसोयीचीच ठरली आहे.
आघाडी सरकारपेक्षा युतीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबरच राज्यावरील कर्जातही घट झाल्याचा शालेय शिक्षणमंत्र्यांचा दावा
राज्य सरकार विषयी संभ्रम निर्माण केला जात असून आघाडी सरकारपेक्षा युतीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबरच राज्यावरील कर्जातही घट झाल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाण्यात बोलताना केला.
ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर संघ संचलनात सहभागी
निवडणुकीच्या धावपळीत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर हे संघ संचलनात सहभागी झाले होते.
विधानसभा निवडणुकीत कमळाचं बटन दाबलं तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात पडेल – केशव प्रसाद मौर्य
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कमळाचं बटन दाबलं तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि अनुच्छेद ३७० ला विरोध करणा-यांवरही पडेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ठाण्यात बोलताना केलं.
ठाणे विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर यांचा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
ठाणे शहर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे संजय केळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
ठाणे शहर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडेच – केळकरांना पुन्हा उमेदवारी
ठाण्यातून संजय केळकर आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला गेला आहे.