ठाण्यामध्ये टोल मुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानवी साखळी करून शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं.
tollnaka
टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन
ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आनंदनगर येथील टोलनाक्यावर आंदोलन केले.