ठाकरे सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली तर गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी ऊर बडवुन सरकारला सांगतायत.तेव्हा, एस टी हा गरीब रथ आहे, एसटी कर्मचाऱ्यांना धाकदपटशा दाखवु नका तर लेखी आश्वासन द्या अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.