समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विदयमाने गणेशोत्सव काळातील निर्माल्याचे संकलन करणे आणि त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्या वर्षात पदार्पण केले असुन दिड दिवसाच्या गणपती विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.
nirmalya
गणपतीमध्ये ६५ टन निर्माल्य संकलित
ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठातर्फे ८ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून गणपतीमध्ये ६५ टन निर्माल्य संकलित झालं आहे.