ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारी रासायनिक खते, बी-बियाणे आणि किटकनाशके या निविष्ठा शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत.
kharip pik
जिल्ह्यामध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस – खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड
जिल्ह्यामध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असून खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पीकासह अन्य खरीप पीक लागवडीचं नियोजन
यंदाच्या खरीप हंगामात ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पीकासह अन्य खरीप पीक लागवडीचं नियोजन करण्यात आलं.