राज्यामध्ये यंदा दुष्काळ असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतातली भाजी थेट आपल्या दारी हा उपक्रम शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं आवाहन नाम फौंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी केलं.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम
राज्यामध्ये यंदा दुष्काळ असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतातली भाजी थेट आपल्या दारी हा उपक्रम शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं आवाहन नाम फौंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी केलं.