मुस्लिम बांधवांनी येणा-या रमजान महिन्यात पठण नमाज आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच करावेत असं आवाहन कोकण विभागीय महसुल आयुक्तांनी केलं आहे.
Religious
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
अखंड भारत व्यासपीठ या संस्थेच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन
अखंड भारत व्यासपीठ या स्वयंसेवी संस्थेच्या सर्व समावेशक हिंदुत्व या संकल्पनेवर आधारीत दिवाळी अंकाचं प्रकाशन ख्यातनाम शिल्पकार प्रदीप शिंदे यांच्या हस्ते झालं.
दत्तभक्त प्रमोद केणे यांचं दत्तमहाराजांच्या साक्षात्काराचे स्वानुभव ऐकण्याची संधी
गिरनार पर्वताच्या २०० हून अधिक पौर्णिमा वारी करणारे दत्तभक्त प्रमोद केणे यांचं दत्तमहाराजांच्या साक्षात्काराचे स्वानुभव ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.
घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी
आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते.
हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन
हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात अनेक मंदिरांमधून आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा
ठाणे जिल्ह्यात अनेक मंदिरांमधून आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा करण्यात आला.
डॉ.सच्चिदानंद शेवडे यांना पहिला श्रद्धेय अशोकजी सिंघल स्मृती पुरस्कार जाहीर
रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री, अध्यक्ष, अशोकजी सिंघल यांच्या प्रेरक स्मृतीचे जागरण करण्यासाठी संजय ढवळीकर यांच्या पुढाकाराने “श्रद्धेय अशोकजी सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान”ची स्थापना ठाण्यात श्रीराम नवमीच्या दिवशी होत आहे.
देवीच्या दानपेटीवरील ताटात पैसे टाकण्यापेक्षा पावती घेऊन दान देण्याचं अनंत तरे यांचं एकविरा देवीच्या भक्तांना आवाहन
लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरातील दानपेटीवर ठेवल्या जाणा-या ताटाला पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळं भक्तांनी देवीच्या पेटीत पैसे न टाकता पैसे देऊन पावती घ्यावी असं आवाहन एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी केलं आहे.
शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित होण्याचं आवाहन
सामाजिक दुष्प्रवृत्तीमुळे समाजातील प्रत्येक माणूस नाडला जात आहे. आपल्याला स्वराज्य मिळालं असलं तरी सुराज्य मिळालं नाही. समस्यांच्या विरोधात मी एकटा काय करू शकतो हा विचार त्यागून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित झालं पाहिजे असं आवाहन हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले.