राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
bhumipujan
मासुंदा तलाव ते जाफर नाला पर्यंत कलव्हर्ट च्या कामाचे भूमिपूजन
मासुंदा तलाव ते जाफर नाला पर्यंत कलव्हर्ट च्या कामाचे भूमिपूजन आज खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.