केंद्र सरकार धर्मद्वेष आणि जाती द्वेष पसरवत आहे- जितेंद्र आव्हाड

-केंद्रातील मोदी सरकार हे एखाद्या विशिष्ट धर्म व जाती विरोधात द्वेष पसरवत आहे.
-भाजप चे दिल्ली मधील खासदर रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.
-नव्या लोकसभेत सुरुवातीलाच भाजप ने अत्यंत चुकीचा पायंडा निर्माण केला आहे.
-एखाद्या खासदार बाबत इतके वाईट विधान करूनही लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी कोणतीही करावाई केलेली नाही.

  • उलट भाजपचे काही खासदार हसत होते यावरून भाजप हे जाणून बुजून करीत असल्याचे दिसते.
    -अंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन होण्यापासून रोखायची असेल तर त्वरित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज मधून हे शब्द वगळावे व खासदार बिधुडी यांच्यावर कारवाई करावी.
    -त्याचप्रमाणे भाजप ने समाजाची माफी मागून हे असले प्रकार पुन्हा घडू देऊ नयेत अन्यथा मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading