-केंद्रातील मोदी सरकार हे एखाद्या विशिष्ट धर्म व जाती विरोधात द्वेष पसरवत आहे.
-भाजप चे दिल्ली मधील खासदर रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.
-नव्या लोकसभेत सुरुवातीलाच भाजप ने अत्यंत चुकीचा पायंडा निर्माण केला आहे.
-एखाद्या खासदार बाबत इतके वाईट विधान करूनही लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी कोणतीही करावाई केलेली नाही.
- उलट भाजपचे काही खासदार हसत होते यावरून भाजप हे जाणून बुजून करीत असल्याचे दिसते.
-अंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन होण्यापासून रोखायची असेल तर त्वरित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज मधून हे शब्द वगळावे व खासदार बिधुडी यांच्यावर कारवाई करावी.
-त्याचप्रमाणे भाजप ने समाजाची माफी मागून हे असले प्रकार पुन्हा घडू देऊ नयेत अन्यथा मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल.
You must be logged in to post a comment.