आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः लक्ष घालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर एक जूनला शरद पवार पक्षाची कामगिरी ठाण्यात चांगली व्हावी यासाठी लक्ष घालणार आहेत. पक्षाच्या स्थानिक मंडळींनी काल शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे संख्या दिले. पक्षाच्या एक जूनच्या बैठकी पक्षाच्या कामगिरी विषय चर्चा होणार असून काही खडक निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जातं. यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 18 जागा असून आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या फक्त चार आमदार असून ही संख्या वाढावी यासाठी निश्चित उपाययोजना केली जाणार आहे.