1971 च्या युध्दात सहभागी माजी सैनिकांचा ब्रम्हाळा उद्यानात अनोखा सत्कार

1971 साल हे भारतवर्षाच्या आयुष्यातलं एक ऐतिहासिक वर्ष आहे. ह्याच वर्षी भारताने पाकिस्तानशी झालेल्या युध्दात गौरवशाली विजय मिळवला आणि पाकिस्तानची दोन शकलं केली.

Read more

शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल नारिवली ग्रामपंचायतीचा गौरव

कोवीड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत मुरबाड तालुक्यातील नारिवली ग्रामपंचायतीचा आज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

Read more