दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.
keshav upadhye
नागरिकत्व सुधारणा कायदा हा अल्पसंख्याकांवरील अन्याय दूर करणारा कायदा – केशव उपाध्ये
नागरिकत्व सुधारणा कायदा हा अल्पसंख्याकांवरील अन्याय दूर करणारा कायदा असून त्याचा भारतातील मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या नागरिकांशी संबंध नसल्याचं भारतीय जनता पक्षाच्या केशव उपाध्ये यांनी सांगितलं.