आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटी रुग्णांवर उपचार

मोदी सरकारने गोरगरीब, वंचितांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेतून आजवर देशभरात ३ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी१८ कोटींपेक्षा अधिक लोकांना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

भारतीय जनता पक्ष आणि उमेद फौंडेशन यांच्या विद्यमाने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप

भारतीय जनता पक्ष आणि उमेद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत योजना शिबीर आणि निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप करण्यात आलं.

Read more