महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्यावर्षी महासभेत मंजूर होऊनही अद्यापही त्यावर सह्या करण्यास ठाण्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते यांना वेळ नाही, मंजूर अर्थसंकल्पावर अद्याप सह्या न करणाऱ्यांनी 18 लाख ठाणेकरांचा अपमान केला आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे.
krishna patil
मुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे – नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी
मुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.