महाराष्ट्र राज्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये लढण्याचे ठरवले आहे .याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे.
You must be logged in to post a comment.