कल्याण मधील भंडारली गावात आज महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या अडवण्यात आल्या. ठाणे महापालिकेचा कचरा सध्या भंडारली गावात टाकला जात आहे भंडारी ग्रामस्थांनी यापूर्वीही या प्रश्न आंदोलन केलं होतं त्यावेळी महापालिका आयुक्ताने हा प्रश्न लवकरच सोडण्याचा आश्वासन दिलं होतं पण त्यावरही काही तोडगांना निघाल्यामुळे ग्रामस्थांनी आज कचऱ्याच्या गाड्या गावात येण्यापासून अडवल्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील यांनी आज पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
You must be logged in to post a comment.