मतदार जनजागृती अभियान अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी संस्थांचा गौरव करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच औचित्य साधून हा कार्यक्रम करून मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रेरित करण्याकरता, मतदारांमध्ये मतदान नोंदणी आणि मतदानासंदर्भातील जनजागृती निर्माण करण्यासाठी  या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्राचा वाटप, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर, महिला, कातकरी मतदारांचा गौरव करण्यात आला. तसेच मतदान नोंदणी कार्यक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या सामाजिक संस्थांचा आणि वर्षभरात जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदाराष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी संस्थांचा गौरव करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच औचित्य साधून हा कार्यक्रम करून मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रेरित करण्याकरता, मतदारांमध्ये मतदान नोंदणी आणि मतदानासंदर्भातील जनजागृती निर्माण करण्यासाठी  या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्राचा वाटप, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर, महिला, कातकरी मतदारांचा गौरव करण्यात आला. तसेच मतदान नोंदणी कार्यक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या सामाजिक संस्थांचा आणि वर्षभरात जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियान अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. मतदानाचा दिवस आणि बोटाला शाही लागणं सोडलं तर आपला या लोकशाही व्यवस्थेची संबंध आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो असे विचार लोकसत्ताचे संपादक गिरीश  कुबेर यांनी व्यक्त केले. लोकशाहीचे सत्व टिकवण्यासाठी मतदानापलेकडे जाऊन जास्तीत जास्त सहभाग असणे महत्त्वाचे असते मत यांनी व्यक्त केले. जिल्ह्यामध्ये अठरा विधानसभा मतदारसंघात छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या शून्य झाली आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुबार नाव वगळ, मतदार यादीतील .चुखांची दुरुस्ती, युवा मतदारांची नोंदणी, महिला, बेघर, दिव्यांग आदी घटकातील मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.जनजागृती अभियान अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. मतदानाचा दिवस आणि बोटाला शाही लागणं सोडलं तर आपला या लोकशाही व्यवस्थेची संबंध आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो असे विचार लोकसत्ताचे संपादक गिरीश  कुबेर यांनी व्यक्त केले. लोकशाहीचे सत्व टिकवण्यासाठी मतदानापलेकडे जाऊन जास्तीत जास्त सहभाग असणे महत्त्वाचे असते मत यांनी व्यक्त केले. जिल्ह्यामध्ये अठरा विधानसभा मतदारसंघात छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या शून्य झाली आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुबार नाव वगळ, मतदार यादीतील .चुखांची दुरुस्ती, युवा मतदारांची नोंदणी, महिला, बेघर, दिव्यांग आदी घटकातील मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading