बाजारातील गर्दी टाळण्यासाठी करोनावर मात करण्यासाठी” भाजी कडधान्यआपल्यादारी हा उपक्रम सर्वदूर राबवावा अशा सूचना शासनाला व स्थानिकस्वराज्य संस्थेला आ. संजय केळकर यांनी केले आहे.
ठाणे परिसरात “संत शिरोमणी सावता माळी आठवडा बाजार” हा उपक्रम ३वर्षांपासून पणन व त्यांच्या सहकार संस्थे तर्फे सुरू होता, तो स्थगित करून गेल्या१० दिवसात शेतकरी गटांना बरोबर घेऊन आतापर्यंत शेकडो गृहसंकुल ववस्त्यांमध्ये हा उपक्रम आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून गर्दीवरमोठ्या प्रमाणात नियंत्रण होत आहे. तसेच काही शेतकरी गट “५ ते १४” किलोचेभाजी कॉम्बो पॅक देखील उपलब्ध करत असून त्यालाही नागरिकांची मागणीअसल्याचे सांगितले आहे.
“भाजीपाला कडधान्य आपल्या दरी” हा उपक्रम स्थानिक शासकीय यंत्रणेमार्फत सुद्धा सुरू करावा व बाजारातील गर्दी टाळावी अशी सूचना आ. संजयकेळकर यांनी केली आहे.