गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, डाळी, कडधान्य विक्री थेट संकुलात व वस्तीतकरा – संजय केळकर

बाजारातील गर्दी टाळण्यासाठी करोनावर मात करण्यासाठीभाजी कडधान्यआपल्यादारी हा उपक्रम सर्वदूर राबवावा अशा सूचना शासनाला स्थानिकस्वराज्य संस्थेला . संजय केळकर यांनी केले आहे.

   ठाणे परिसरातसंत शिरोमणी सावता माळी आठवडा बाजारहा उपक्रम वर्षांपासून पणन त्यांच्या सहकार संस्थे तर्फे सुरू होता, तो स्थगित करून गेल्या१० दिवसात शेतकरी गटांना बरोबर घेऊन आतापर्यंत शेकडो गृहसंकुल वस्त्यांमध्ये हा उपक्रम . संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून गर्दीवरमोठ्या प्रमाणात नियंत्रण होत आहे. तसेच काही शेतकरी गट ते १४किलोचेभाजी कॉम्बो पॅक देखील उपलब्ध करत असून त्यालाही नागरिकांची मागणीअसल्याचे सांगितले आहे.

  भाजीपाला कडधान्य आपल्या दरीहा उपक्रम स्थानिक शासकीय यंत्रणेमार्फत सुद्धा सुरू करावा बाजारातील गर्दी टाळावी अशी सूचना . संजयकेळकर यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading