मुंब्रा येथे आज सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटा मुळे गुढ निर्माण झाला आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास मुंब्रा मधील मुघल पार्क या इमारतीत हा मोठा झाला.
जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्काराने सन्मान
ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाचा राज्यस्तरीय पहिल्या बालस्नेही पुरस्काराने सन्मान झाला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला आणि बाल विकास विभाग, युनिसेफ, होप फॉर चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेच्या
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी ४० मिनिटांचा प्रवास वेळ पाच मिनिटांवर येणार
कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते.
चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणाऱ्या ब्रिजची नरेश म्हस्के यांनी केली पाहणी
चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणाऱ्या ब्रिजची नरेश म्हस्के यांनी पाहणी केली.
सफाई कामगारांनां आठ ते दहा वर्षे काम केले तर त्यांना कायम कराव – मेधा पाटकर
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये कचरा उचलण्याचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार बदलला की, कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जातो. त्यांना रोजगार सुरक्षितता आणि किमान वेतन दिले जावे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.
दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी निवेदन
गेल्या सात महिन्यापासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली दीघा गाव आणि ऐरोली रेल्वे स्थानकात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना फेरीवल्यावर करवाईचे आदेश
रात्रीच्या वेळी प्रवाशांची घरी जाण्याची घाई, स्टेशन मधून ते बाहेर पडत नाही तोच फेरीवाल्यांनी परिसराला घातलेला गराडा असे चित्र डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर दिसून येते.
कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा
दिवाळीनंतर ग्रामीण भागात पार पडणाऱ्या तुळशी विवाहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा पार पडला.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाची आखणी केली आहे.
कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक
कल्याणमध्ये माजी कुलगुरूंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीअसून तिघांचा शोध सुरू आहे.