कोणतेही कौशल्य हे तांत्रिक असू नये, ते ह्रदयाला स्पर्श करणारे हवे. हाच नियम वक्तृत्वालाही लागू आहे. त्यामुळे तंत्रात न हरवता सहजतेने बोलले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर यांनी ठाण्यात केले.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम
कोणतेही कौशल्य हे तांत्रिक असू नये, ते ह्रदयाला स्पर्श करणारे हवे. हाच नियम वक्तृत्वालाही लागू आहे. त्यामुळे तंत्रात न हरवता सहजतेने बोलले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर यांनी ठाण्यात केले.