५४व्या नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या पराग बद्रिकेनं

कोणतेही कौशल्य हे तांत्रिक असू नये, ते ह्रदयाला स्पर्श करणारे हवे. हाच नियम वक्तृत्वालाही लागू आहे. त्यामुळे तंत्रात न हरवता सहजतेने बोलले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर यांनी ठाण्यात केले.

Read more