राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला

राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १३ एप्रिलपासून १ मे पर्यंत राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले होते. ते आता १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे १५ मे ला सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहतील हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading