जिल्ह्यात आज कोरोनाचे ४८९ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४८९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ८७३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ७८ नवे रूग्ण सापडले तर ३ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ४६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १४१ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६२९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ११४ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७८९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ५२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३४४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १४ नवे रूग्ण, ३ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५३३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४६६ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये २२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५२१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ३८ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading