उन्नत भारत अभियानासाठी ठाणे जिल्ह्यातील ६ संस्थांची निवड

महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या उन्नत भारत अभियानासाठी जिल्ह्यातील ६ संस्थांची निवड करण्यात आली आहे.

Read more