नियमांची पेरणी कोवळ्या मनांवर जितक्या परिणामकारक होते तितकी ती परिस्थितीने घट्ट झालेल्या प्रौढ मनावर होत नाही हा निसर्गाचा नियम आहे. याच नियमाचा आधार घेऊन ठाण्याच्या वाहतूक शाखेनं आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम
नियमांची पेरणी कोवळ्या मनांवर जितक्या परिणामकारक होते तितकी ती परिस्थितीने घट्ट झालेल्या प्रौढ मनावर होत नाही हा निसर्गाचा नियम आहे. याच नियमाचा आधार घेऊन ठाण्याच्या वाहतूक शाखेनं आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.