संगीतसूर्य डॉ. वंसतराव देशपांडे चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

संगीत नाटकांना बालगंधर्वांनी सुवर्णकाळ निर्माण करून दिला. बालगंधर्व यांच्यामागे सयाजीराव गायकवाड आणि अनेक दिग्गज भक्कम उभे होते, त्यामुळे बालगंर्धवांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविला, पण दुर्देवाने आज संगीत नाटकांच्या मागे कुणीही उभे नाही, संगीत नाटके पुन्हा व्हावीत, यासाठी आम्ही सर्व सत्ताधा-यांना भेटलो, संगीत रंगभूमीसाठी काही तरी करायला पाहिजे, हे सर्वांना मान्य आहे, पण संगीत रंगभूमी उपेक्षितच आहे, अशी खंत पं. सुरेश साखवळकर यांनी व्यक्त केली.

Read more