समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शास्त्रीय संगीतात असून यात प्रभा अत्रे यांचं योगदान मोलाचं आहे. देशाच्या सीमा ओलांडून गाण्यासोबत भारतीय संस्कृती, परंपरा त्यांनी पोहचवली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम
समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शास्त्रीय संगीतात असून यात प्रभा अत्रे यांचं योगदान मोलाचं आहे. देशाच्या सीमा ओलांडून गाण्यासोबत भारतीय संस्कृती, परंपरा त्यांनी पोहचवली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं.