विद्रोह करणा-याची प्रत्येकाची आपली रीत आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा त्यातून विकासाची पुढे जाण्याची वाट सापडते आणि ही वाट साहित्यातून जाते असं मत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केल्या.
marathi sahitya samelan
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांचा ठाण्यात सत्कार
यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका अरूणा ढेरे यांचा येत्या रविवारी ठाण्यात जाहिर सत्कार होणार आहे.