परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा – अरूणा ढेरे

विद्रोह करणा-याची प्रत्येकाची आपली रीत आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा त्यातून विकासाची पुढे जाण्याची वाट सापडते आणि ही वाट साहित्यातून जाते असं मत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केल्या.

Read more