कवी शिवराम उर्फ महेश टक्के यांच्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन

समाजातील विविध घटना संवेदनशील कवी टिपत असतो. या घटना टिपत असताना कवी मनाला ज्या वेदना होतात, त्याच्या ज्या सृजनशील संवेदना असतात त्या वेदनेच्या मूळाशी कवितेचा जन्म होतो असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी छंद-आनंद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केलं.

Read more