समर्थ रामदास स्वामींचे दासनवमीनिमित्त स्मरण

मना सज्जना भक्ती पंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे, असा बोध देणा-या समर्थ रामदास स्वामींचे आज दासनवमीनिमित्त हे स्मरण. त्रिकालाबाधित सत्य आणि उपदेशामधून मनाच्या श्लोकांद्वारे समर्थ रामदासांनी समाजाला बोध दिला. साडेतीनशे वर्षानंतर आजही दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून त्यांनी केलेलं चिंतन आणि उपदेश … Read more